Friday, 30 September 2011

suvicharrrrr

आपल्या संपर्कात येणारया प्रत्येकावर विश्वास ठेवणं धोकाद्यक असू शकतं, पण जगात कुणावरच विश्वास ठेवता येणं
हे त्यापेक्षा कितीतरी पात अधिक धोकाद्यक असतं....!

Suvichar

१) राग हा नेहमीच पदभ्रष्ट असतो.

२) स्पर्धेत सारा ठरण्यासाठी गुन्वत्येची कास धारा.

३) कर्तव्य कर्म हाच खरा धर्म.

४) स्वच्छ ओ निरपेक्ष प्रें कधीच संपुष्टात येत नसते.

५) जीवन हा बुद्धीचातुर्याचा समुद्र आहे.


charoli

मन , मन ज्याला आपण म्हणतो
ते मन कधी तुझं झालं कळलच नाही
१क दिवस अलगद पाहिला तर ते मला 

सापडलाच नाही.....

charoli

मन असाच असते....
भवनाच्या झुल्यावर झुलणार
सैरा वैरा धावणारा......
मनाचा वेध घेत ....
हळूच मनात जागा करणारा.....

Saturday, 3 September 2011

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती

अनुभवाने माणूस खूप शिकते.... अनुभव आयुष्याची गुरुकिल्ली आहे......